Economy survey 2024: देशभरातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली; अर्थसंकल्पात होईल का कर्जमाफीची घोषणा?
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आर्थिक सर्वेक्षणाचा अहवाल सादर केला आणि कृषी क्षेत्रातील विविध समस्यांवर प्रकाश टाकला. या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी अर्थसंकल्पामध्ये विविध तरतूदी करण्यात आल्या आहेत की नाहीत हे आपल्याला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच कळेल परंतु तत्पुर्वी भारातातील शेतकऱ्यांनी कर्जमाफीची मागणी लावून धरली आहे. शेतकऱ्यांची ही मागणी मान्य न केल्यास केंद्रात असलेल्या … Read more