गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना देत आहे शेतकऱ्यांना अपघातात आर्थिक मदत
शेतकऱ्याचा अपघात झाल्यास किंवा काही कारणाने मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबियांना मदतीचा हात देण्यासाठी महाराष्ट्र शासनामार्फत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात योजना राबविली जात आहे. या योजनेनुसार शेतकरी अपघात योजनेचा कुटुंबातील केवळ 2 सदस्यांना लाभ मिळू शकतो. तसेच योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असणे आवश्यक आहे. Gopinath Munde Shetkari Anudan Yojana योजनेचा लाभ कोणाला मिळतो? जाणून … Read more