ग्रामपंचायत संरपंचांसंबंधी शासनाचा कठोर निर्णय, पाळावा लागणार हा नियम नाहीतर होईल कारवाई
महाराष्ट्र शासनाने जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत कारभारात महिलांना 50 टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. या घोषणेला आतापर्यंत 9 ते 10 वर्षे झाली आहेत. परंतु ज्या उद्देशाने हा निर्णय घेण्यात आला होता त्या उद्देशाची पुर्तता होताना दिसून येत नाही. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि हा नियम न पाळणाऱ्या ग्रामपंचायत संरपंचांवर कारवाई होणार […]