Author name: Ajit Patil

Ajit likes farming and is fond of experimenting new things in farming. Apart from them Ajit enjoys reading a lot. His library is bigger than his bedroom. Just Joking!

LIC Aadhar Shila Scheme
सरकारी योजना

एलआयसीची आधार शिला योजना’ माहितीये का? छोट्या गुंतवणुकीतून मिळवा मोठा परतावा | LIC Aadhar Shila Scheme

आपलं पुढचं आयुष्य सुखात जावं म्हणून अनेकजण गुंतवणूक करतात. या गुंतवणुकीच्या माध्यमातून पुढे निवृत्तीच्या काळात मोठी रक्कम मिळावी यासाठी सुरुवातीपासून गुंतवणूक केली पाहिजे. यामुळे तुम्हाला पुढच्या आयुष्याचं टेन्शन राहत नाही. यासाठी ‘जिंदगी के साथ भी और जिंदगी के बाद भी’ फायदा देणारी पॉलिसी म्हणजे एलआयसी. एलआयसी प्रत्येक उत्पन्न गटासाठी वेगवेगळ्या योजना आणत आहे. या योजनांच्या […]

LIC Kanyadan Yojana
सरकारी योजना

मुलीच्या उज्ज्वल भविष्यासाठी फक्त 121 रुपये जमा करून 27 लाख रुपये मिळवा, जाणून घ्या कसे? | LIC Kanyadan Policy

LIC Kanyadan Policy | तुम्ही जर मुलींचे पालक असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ज्याचं कारण म्हणजे मुलींच्या उज्वल भविष्यासाठी आजचं काही ना काही केले तर त्यांना पुढचे दिवस चांगले जातील. तुम्हालाही तुमच्या मुलीच्या उज्वल भविष्यासाठी वर्षाला पैसे कसे सुरक्षित ठेवावे याची माहिती जाणून घेऊयात. मुलींच्या उज्वल भविष्यासाठी ‘एलआयसी कन्यादान योजना’ (LIC Kanyadan Policy) सुरू

Senior Citizen Yojana
सरकारी योजना

जेष्ठ नागरिकांना ‘या’ 5 योजनेंतर्गत मिळणार दरमहा 1500 रुपये, जाणून घ्या अर्ज प्रक्रिया अन् कागदपत्रे | Senior Citizen Yojana

सध्या केंद्र सरकार जेष्ठ नागरिकांना सोयी सुविधा देण्याचा खूप विचार करत आहे. यामुळेच केंद्र सरकारने जेष्ठ नागरिकांसाठी विविध योजना सुरू केल्या आहे. या  योजनांद्वारे नागरिकांना अनेक सेवा उपलब्ध करून दिल्या आहेत. आज आपण अशाच काही योजना पाहणार आहोत. ज्याद्वारे जेष्ठ नागरिकांना सरकार आर्थिक मदत करत आहे. केंद्र सरकारच्या अशा 5 योजना आहेत ज्यातून सरकार जेष्ठ

Salokha Yojana
सरकारी योजना

12 वर्षे जुना वाद मिटवणारी ‘सलोखा योजना’ काय आहे? जाणून घ्या अर्ज कसा करावा? अटी आणि शर्ती | Salokha Yojana

Salokha Yojana – ज्याप्रमाणे ‘भाऊ तिथे भाऊकी’ ही येतेच. त्याचप्रमाणे शेत तिथं बांध येतोचं. पण तुम्हालाही माहितचं आहे बांध आला की भांडणही आलंचं. तसेच शेतजमिनीच्या ताब्यावरून भावांमध्ये किंवा इतर शेतकऱ्यांमध्ये वाद होतात. काही वेळा हे वाद टोकाला जाऊन जीवघेणे ठरतात. आता शेतीचे वाद मिटवायचे म्हटले तर न्यायालयाच्या पायऱ्या चढाव्या लागतात. त्यावेळी मग भल्याभल्यांना घाम फुटतो.

Mukhyamantri Vayoshri Yojana
सरकारी योजना

मुख्यमंत्री वयोश्री योजनें तर्गत ज्येष्ठ नागरिकांना मिळणार 3 हजार, जाणून घ्या पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे | Mukhyamantri Vayoshri Yojana

Mukhyamantri Vayoshri Yojana – राज्य शासनाच्या माध्यमातून वयोवृद्ध लोकांसाठी विविध योजना राबवल्या जात आहे. जेणेकरून नागरिकांना या योजनांचा फायदा होईल. खरं तर, वयोवृद्ध असलेले नागरिक आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यावर आर्थिकदृष्ट्या कोलमडतात. त्याचवेळी त्यांना आर्थिक (Financial) आधार देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत आहे. याच योजनांपैकी एक असलेली योजना म्हणजे ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ (Chief Minister Vayoshree Yojana) होय.

सरकारी योजना

मतदार ओळखपत्र बद्दल जाणून घ्या सर्व काही | Voter ID Card

भारतीय संविधानात देशातील प्रत्येक व्यक्तीला काही ना काही अधिकार देण्यात आले आहे. यापैकीच एक अधिकार म्हणजे मतदानाचा. भारतील प्रत्येक व्यक्ती वयाची 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तिला मतदानाचा हक्क दिला जातो. पण हे मतदान करण्यासाठी व्यक्तीला ‘मतदार ओळखपत्र’ काढण्याची आवश्यक असते. जर तुमची वयाची 18 वर्षे पूर्ण असतील तर तुम्ही मतदार ओळखपत्र काढण्यासाठी पात्र ठरता. आज

26 Jilhe
सरकारी योजना

या 26 जिल्ह्यन्ना मिळणार नुकसान भरपाई. वाचा सविस्तार

मित्रांनो तुम्हाला जसे माहित आहे की 26 जिल्ह्यांना पीक नुकसानीमुळे जे वित्तीय हानी झाली आहे याची भरपाई करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, आणि याचा GR सुद्धा आलेला आहे. 26 जिल्हे कोणते आहेत याची जर आपण थोडी माहिती घेऊ ती किती नुकसान भरपाई या जिल्ह्याला मिळणार आहे. 2020 ते 2022 मध्ये ज्या लोकांचे नैसर्गिक आपत्तीमुळे शेती

Rites Bharti
नोकरी

Rites लिमिटेड 67 पदांसाठी भरती | Rites Recruitment

रेल्वे मंत्रालयाच्या अखत्यारीतील Rites लिमिटेड, विविध क्षेत्रातील प्रकल्प प्रमुख, पथप्रदर्शक, रचना तज्ज्ञ, निवासी अभियंते आणि अभियंत्यांसह विविध पदांसाठी “अभियांत्रिकी व्यावसायिकांसाठी” भरती मोहीम राबवत आहे. एकूण 67 रिक्त पदे जाहीर करण्यात आली असून मुलाखती 16 एप्रिल 2024 रोजी होणार आहेत. हा उपक्रम कुशल व्यावसायिकांना भारत सरकारच्या प्रतिष्ठित प्रकल्पांमध्ये योगदान देण्याची एक संधी प्रदान करतो. भरती प्रक्रियेची

PM Ujjwala Yojana
सरकारी योजना

पीएम उज्ज्वला योजना 2.0 चा लाभ घेण्यासाठी करा ऑनलाइन अर्ज | PM Ujjwala Yojana 2.0

PM Ujjwala Yojana 2.0 – प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत, देशातील त्या सर्व कुटुंबांना स्वयंपाकासाठी सुरक्षित इंधन वाटप करण्यासाठी केंद्र सरकारची स्थापना करण्यात आली आहे जी अजूनही स्वयंपाकासाठी जुने, असुरक्षित आणि प्रदूषित इंधन वापरतात. या योजनेअंतर्गत, भारत सरकार देशातील एपीएल, बीपीएल आणि शिधापत्रिकाधारक महिलांना घरगुती स्वयंपाकाचा गॅस पुरवत आहे. केंद्र सरकारच्या पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या अंतर्गत ही

आधार कार्ड पॅन कार्डशी कसे लिंक करावे?
इंटरनेट

आधार कार्ड पॅन कार्डशी कसे लिंक करावे? फॉलो करा ‘या’ सोप्या टिप्स |Aadhaar Card PAN Card Link

Aadhaar Card PAN Card Link – भारत सरकारने आधार कार्ड पॅन कार्डशी लिंक (Aadhaar Card PAN Card Link) करणे अनिवार्य केले आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक व्यक्तीने आपले पॅन कार्ड आधार कार्डशी लिंक करणे बंधनकारक आहे. (How to link PAN with Aadhaar)  भारतीय अर्थव्यवस्थेतील आर्थिक व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी यासाठी भारत सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. भारत

pik vima yojana
सरकारी योजना

‘पीक विमा योजना’ अंतर्गत पीक नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना मिळणार आर्थिक मदत? जाणून घ्या सविस्तर

भारत हा शेतकऱ्यांचा देश आहे जिथे ग्रामीण लोकसंख्येचे जास्तीत जास्त प्रमाण शेतीवर अवलंबून आहे. पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 13 जानेवारी 2016 रोजी ‘pik vima yojana’ (पीक विमा योजना) या नवीन योजनेचे अनावरण केले. ही योजना त्यांच्या शेतीसाठी कर्ज (Agriculture Loan) घेणाऱ्या शेतकऱ्यांवर प्रीमियमचा बोजा कमी करण्यास मदत करेल आणि खराब हवामानापासून त्यांचे संरक्षण करेल.

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना
सरकारी योजना

शेतकऱ्यांना सिंचनाची कायमचीच सुविधा! मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना च्या लाभासाठी जाणून घ्या अर्ज प्रक्रिया 

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना – भारतातील अनेक राज्यांमध्ये, शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांच्या उत्पन्नात वाढ करण्यासाठी राज्य सरकार विविध योजना राबवत. अशाच एका योजनेचे नाव आहे “मुख्यमंत्री कृषी सिंचन योजना.” (Chief Minister Agriculture Irrigation Scheme) आज आपण या योजनेबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.  राज्यातील एकूण क्षेत्रापैकी ८२ टक्के शेतजमीन पावसावर

Scroll to Top